टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असलं तर अजूनही भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा काही संपत नाही. सुपर १२ फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला १० गडी राखून मात दिली. आता या सामन्याची पुन्ही एकदा चर्चा रंगू लागली आहे. भारत पाकिस्तान सामना विक्रमी संख्येने पाहिला गेल्याचं समोर आलं आहे. जवळपास १६७ दशलक्ष लोकांनी हा सामना पाहिला आहे. टी २० २०१६ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारत वेस्ट इंडिज सामन्याचा विक्रम मोडीत काढला आहे. भारत वेस्ट इंडिज सामना १३६ दशलक्ष लोकांनी पाहिला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा