अॅलिस्टर कूकने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने आपलं वर्चस्व राखलं. मात्र चहापानानंतर मैदानात उतरलेल्या भारताच्या गोलंदाजांनी झटपट विकेट घेत क्षणार्धात सामन्याचं पारडं आपल्याकडे झुकवलं. इशांत शर्मा, रविंद्र जाडेजा यांच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ कोलमडला आणि भारताने सामन्यात पुन्हा एकदा पुनरागमन केलं. पहिल्या दिवसाच्या खेळात दोन्ही संघातील खेळाडूंकडून तब्बल विक्रमांची नोंद करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा