केप टाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७२ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन चांगलच टीकेचं धनी बनलं. पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि लोकेश राहुल यासारख्या खेळाडूंना राखीव खेळाडूंच्या यादीत बसवून भारताने रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला संघात जागा दिली होती. यात अजिंक्य रहाणेला दिलेली विश्रांती ही सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा