नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मोठे वक्तव्य केले आहे. भारताने आफ्रिकेविरुद्धची वनडे आणि कसोटी मालिका गमावली. भारताचा कसोटी मालिकेत १-२ आणि एकदिवसीय मालिकेत ०-३ असा पराभव झाला. मात्र, वेगवान गोलंदाज शमी हा केवळ कसोटी संघाचा भाग होता. अशा स्थितीत त्याचे विधान केवळ कसोटी मालिकेबाबत आले आहे. संघाने पहिली कसोटी जिंकली, मात्र शेवटच्या दोन कसोटीत पराभव पत्करावा लागला. कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. संघाला आता फेब्रुवारी-मार्चमध्ये श्रीलंकेकडून कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा अद्याप झालेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा