भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांचं बॉर्डर गावस्कर चषक सुरु आहे. भारताने दोन कसोटी सामने जिंकले आहेत. तर, इंदोरमध्ये खेळण्यात आलेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. शेवटचा सामना ९ मार्चला अहमदाबादमध्ये होणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झ्ये रिचर्डसनला दुखापत झाल्याने संघातून बाहेर गेला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा