IND vs ENG 1st T20I Highlights : अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडला ७ विकेट्सनी धूळ चारली. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने १२.५ षटकांत लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने ७९ धावांची अप्रतिम खेळी केली. याआधी वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले होते. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यातील शानदार कामगिरीसाठी वरुण चक्रवर्तीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा