IND vs ENG 5th T20I Highlights : भारताने अभिषेक शर्माच्या विक्रमी १३५ धावांच्या जोरावर इंग्लंडचा १५० धावांनी दारुण पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेा ४-१ ने खिशात घातली. अभिषेक शर्माच्या आक्रमक खेळीमुळे भारताने २० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ ११व्या षटकात ९७ धावांवर गारद झाला. सामन्यानंतर अभिषेक शर्माला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा