Deepti Sharma Run Out : भारत-इंग्लंड महिला संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० ने जिंकली. या मालिकेतील अंतिम सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळली. हा सामना भारताने १६ धावांनी जिंकला असला तरी भारताने मिळवलेला शेवटचा बळी वादाचे कारण ठरत आहे. भारतीय गोलंदाज दिप्ती शर्माने इंग्लंडची फंलदाज शार्लोट डीनला ज्या पद्धतीने धावबाद केले, त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा