आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ मधील कामगिरी मागे टाकून भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आज जयपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने भारताचे खेळाडू मैदानात उतरतील. पूर्णवेळ टी२० आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच मालिका आहे, तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचाही पहिलाच सामना असणार आहे. भारतीय संघासाठी व्यंकटेश अय्यर या सामन्यातून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो, तर युझवेंद्र चहललाही संघात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा