कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने आपल्या दुसऱ्या डावाची घोषणा केली आहे. आज चौथ्या दिवशी वरची फळी ढेपाळल्यानंतर श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला. न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली असून टॉम लॅथम आणि विल यंग यांनी सलामी दिली. मात्र फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने यंगला (२) पायचीत पकडले. यंगनंतर नाईट वॉचमन विल सोमरविले मैदानात आला आहे. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडने १ बाद ४ धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी पाहुण्या संघाला २८० धावा कराव्या लागणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा