भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना मोहाली येथे खेळवला जातोय. कसोटी सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतची चर्चा झाली. तर आज रविंद्र जडेजा सुसाट फलंदाजी करताना दिसतोय. जाडेजाने १६१ चेंडूमध्ये शतक झळकावले असून अजूनही तो मैदानात पाय रोवून आहे. जडेजाच्या या दमदार खेळीमुळे भारताने ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताचे सात गडी बाद झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा