रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी खाते उघडले आहे. या सामन्यात भारताने ६ गड्यांनी विंडीजला धूळ चारली. रोहितने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर विंडीजने २० षटकात ७ बाद १५७ धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने १८.५ षटकात पूर्ण केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा