२०१८ वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र हा दौरा सुरु होण्यासाठी बराच कालावधी असताना, अॅडिलेड येथे दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यावरुन दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये चांगलीच जुंपली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड अॅडिलेड येथे दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यासाठी उत्सुक होतं, मात्र बीसीसीआयने यासाठी आपला विरोध दर्शवला होता. अखेर बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाना अधिकृतरित्या पत्र लिहीत, दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी नकार दर्शवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा