भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईत आहे. भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये गट टप्प्यातील अखेरचा सामना होत आहे. या स्पर्धेदरम्यान टीम इंडियाचा एक महत्त्वाचा सदस्य भारतात परतला आहे. टीम इंडियाच्या या सदस्याच्या आईचे निधन झाले आहे. दरम्यान त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी अर्धवट सोडली आहे. आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (HCA) एक निवेदन जारी करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा