क्रिकेट विश्वात जेव्हा एखादा खेळाडू खेळण्यास सुरूवात करतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हे त्याचे अंतिम लक्ष्य असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवायचे असेल, तर त्यासाठी त्यांना अनेक देशांतर्गत स्पर्धांमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागते. भारतात जो खेळाडू पहिला टप्पा पार करतो, त्याला आधी भारत अ संघात स्थान दिले जाते आणि त्यानंतर चांगला खेळ केल्यास टीम इंडियामध्ये स्थान मिळते. भारतीय संघाची निवड समिती देशभरातून त्या खेळाडूंना निवडते. संघात काही खेळाडूंना संधी मिळते तर काहींना वाच पहावी लागते. पण सध्या सौराष्ट्र रणजी संघाचा यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सन याने भारतीय संघाच्या निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा