ऑलिम्पिक पदकांचा खजिना लुटायला गेलेल्या भारतीय खेळाडूंच्या हाती केवळ दोनच पदके लागली. डोंगर पोखरून उंदीर निघावा अशीच अवस्था भारतीय क्रीडापटूंबाबत पाहायला मिळते. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर संसदेत व संसदेबाहेर भारताच्या अपयशाची चर्चा होते, विविध उपाययोजनांची सरबत्ती केली जाते, मात्र एक-दोन महिने झाल्यानंतर या सर्व गोष्टी विसरल्या जातात. पुढची ऑलिम्पिक स्पर्धा पाच-सहा महिन्यांवर आली, की पुन्हा या चर्चाना उधाण येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा