दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी२० विश्वचषकात भारतीय संघाने आपला पहिला सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळला. केपटाऊन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला ७ गडी राखून पराभूत करत विश्वचषकात विजयी सुरुवात केली. जेमिमा रॉड्रिग्ज व रिचा घोष यांनी विजयात निर्णयाक भूमिका बजावली. यावर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने भारतीय महिला संघाचे कौतुक करत विश्वचषक जिंकून या असे देवाकडे साकडे देखील घातले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा