काही मंडळी सत्ता आणि पैसा याकरिता एवढी निर्ढावलेली असतात की कितीही टीका झाली किंवा अब्रूची लक्तरे जरी वेशीवर टांगली तरी त्यांचा सत्तेचा हव्यास सुटत नाही. केवळ राजकीय क्षेत्र नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही अशी मंडळी सतत आपल्याला खुर्ची मिळेल किंवा खुर्ची मिळाली तर ती वर्षांनुवर्षे कशी टिकेल, याचाच सदैव विचार करीत असतात. दुर्दैवाने अशा लोकांच्या या विचारसरणीला खतपाणी घालणारे खुशमस्करेही त्यांच्याभोवती वावरत असतात. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्येही अशीच वृत्ती पाहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा