आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ अद्यापही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. रविवारी घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्ली कॅपिटल्स संघाने बंगळुरुवर ४ गडी राखून मात केली. कर्णधार श्रेयस अय्यरने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. १५० धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश लावणं बंगळुरुच्या गोलंदाजांना जमलं नाही. स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे दिल्लीचा आजच्या सामन्यातला विजय आणखीनच सोपा झाला. या पराभवासोबत आयपीएलच्या इतिहासात RCB च्या नावावर अपमानजनक कामगिरीचीही नोंद झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा