आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव नुकताच कोलकाता शहरात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडूंवर या लिलावात बोली लावण्यात आली. २०२० हंगामाची सुरुवात कधी होणार यावर अद्याप विचारमंथन सुरु असलं, तरीही बीसीसीआय आगामी हंगामाचा अंतिम सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवण्याच्या विचारात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा