सौरभ तिवारी आणि हार्दिक पंड्या यांनी दिलेल्या बहुमुल्य योगदानामुळे मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जवर ६ गड्यांनी विजय मिळवला आहे. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुबई आणि पंजाब यांच्यात आयपीएल २०२१चा ४२ वा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकलेल्या मुंबईने प्रथम गोलंदाजी करताना पंजाबला २० षटकात ६ बाद १३४ धावांवर रोखले. एडन मार्कराम आणि दीपक हुडा यांनी दिलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर पंजाबला दीडशे धावांच्या जवळ पोहोचता आले. प्रत्युत्तरात मुंबईची सुरुवात खराब झाली. मात्र सौरभ तिवारीच्या ४५ धावा आणि शेवटी नाबाद राहिलेल्या हार्दिक पंड्याने ४० धावांची खेळी करत मुंबईला हा विजय मिळवून दिला. गोलंदाजीत कमाल करणाऱ्या पोलार्डला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह मुंबईने १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा