आयपीएल २०२१ च्या स्पर्धेला आता रंग चढू लागला आहे. दोन सामन्यांनंतर आता सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइटराइडर्स यांच्यात तिसरा सामना रंगणार आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोलकाता नाइटराइडर्सने दोन चषक आपल्या नावावर केले आहेत. २०१२ आणि २०१४ साली कोलकाताने अंतिम फेरीत विजय मिळवत चषकावर आपलं नाव कोरले होते. तर सनराईजर्स हैदराबादने २०१६ साली आयपीएल चषक आपल्या नावावर केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा