आयपीएलच्या पुढील हंगामापासून प्रेक्षकांच्या आनंदात वाढ होणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाच्या प्रवेशामुळे सामन्यांची संख्याही वाढणार आहे. तत्पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे या संघांना त्यांचे खेळाडू मिळतील. मुंबईकर क्रिकेटपटू श्रेयस अय्यर, ज्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने २०२०च्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती, तो आता संघ सोडण्याच्या विचारात आहे. वास्तविक अय्यरला संघाचे नेतृत्व करायचे होते. त्यामुळेच त्याला लिलावात उतरायचे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा