आयपीएलमध्ये नेहमीच सर्व संघ आणि खेळाडूंवर कामगिरीचे मोठे दडपण असते. काही सामन्यांमध्ये अपयशी ठरल्याने तुम्हाला संघाबाहेर फेकले जाऊ शकते, तर काही सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी करून तुम्ही हिरो बनू शकता. सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये जाण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र त्यानंतरही संघनिवडीवरुन कर्णधार श्रेयस अय्यरने भाष्य केले आहे ज्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा