मुंबई आणि पुण्याच्या मैदानांवर येत्या २६ मार्चपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. यावेळी दहा संघ मैदानात उतरणार असून यांच्यात ट्रॉफी जिंकण्यासाठी तगडी सर्धा होणार आहे. दरम्यान, पाच वेळा ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सवर यावेळी सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रोहित शर्मा सारथ्य करत असलेल्या या टीमध्ये काही नवे खेळाडू आले आहेत तर काही जुने खेळाडू या संघात कायम आहेत. त्यामुळे हा संघ यावेळी बहारदार कामगिरी करणार का याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा