आयपीएलच्या पंधारव्या हंगामातील २३ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईवर बारा धावांनी मात केली आहे. तर मुंबईला आतापर्यंत एकाही सामन्यात विजय मिळाला नसून मुंबईला सलग पाचव्या पराभावला सामोरं जावं लागलं. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर १९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र या धावांचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. नऊ गडी बाद होईपर्यंत मुंबई संघ १८६ धावा करु शकला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा