आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चाळीसव्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदरबाद यांच्यात अटीतटीची लढत झाली. एका षटकात २२ धावांची गरज असल्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला. मात्र शेवटच्या क्षणी गुजरातच्या राहुल तेवतिया आणि राशिद खान या दिग्गज जोडीने मोठे षटकार लगावत विजय खेचून आणला. हैदराबादने गुजरातसमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातने पाच गडी राखून हा विजय मिळवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा