इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे सर्व आंतरराष्ट्रीय सामने संपले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाला. यंदा आयसीसी विश्वचषकाचे भारताला यजमानपद मिळाले असून अशा परिस्थितीत घरच्या मैदानावर मालिका गमावणे हे टीम इंडियासाठी लाजिरवाणी बाब आहे. ही मालिका संपताच सर्वांचे लक्ष आयपीएलकडे वळेल, अशा स्थितीत टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कडक इशारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा