आयपीएलच्या १६व्या मोसमात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर गौतम गंभीरने वाद घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. विराट कोहलीसोबत त्याचे भांडण २०१३ पासून आहे जेव्हा गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत असे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा