सलामीवीर गौतम गंभीर याने आयपीएलच्या मध्यातच दिल्ली संघाचे कर्णधारपद सोडले. गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्या ६ सामन्यांपैकी केवळ १ सामना जिंकला होता. त्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर त्याने त्यानंतर दिल्लीच्या संघाकडून एकही सामना खेळला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा