कावेरीच्या पाणीवाटपावरुन निर्माण झालेल्या तिढ्यावर सध्या तामिळनाडूचं राजकारण चांगलचं तापलेलं आहे. मात्र या तापलेल्या राजकारणाचा फटका आयपीएलच्या सामन्यांना बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अनेक तामिळ आणि द्रविडी राजकारणी संघटनांनी चेन्नईत आयपीएलचे सामने खेळवण्यास आपला तीव्र विरोध दर्शवला आहे. कावेरी पाणीवाटपाचा पेच सोडवण्यासाठी जोपर्यंत स्वतंत्र लवादाची स्थापना होत नाही, तोपर्यंत आपला आयपीएलला असणारा विरोध कायम राहणार असल्याचं द्रविडी राजकारणी संघटनांनी स्पष्ट केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा