मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामधील सामन्याच्या निमित्ताने मंगळवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर व्ही.व्ही.एस लक्ष्मणशी बोलताना सचिन तेंडुलकरने १९९८ सालच्या कोका कोला कप स्पर्धेतील एक किस्सा सांगितला. शारजामध्ये झालेल्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिन तेंडुलकरने केलेली वादळी खेळी आजही क्रिकेट चाहते विसरलेले नाहीत. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकात सात बाद २८४ धावा केल्या. सचिन खेळपट्टीवर उभा असताना अचानक वाळूचे वादळ आले. त्यामध्ये २५ मिनिटांचा खेळ वाया गेला.
त्यामुळे ४६ षटकात २७६ धावांचे लक्ष्य मिळाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा