रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. दिल्लीने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा सहभाग नोंदवला. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर रोहित आणि सूर्यकुमार यांच्यात चोरटी धाव घेताना गोंधळ निर्माण झाला. ज्यामध्ये फॉर्मात असलेल्या रोहितची विकेट वाचवण्यासाठी सूर्यकुमारला आपल्या विकेटवर पाणी सोडावं लागलं. या प्रकारानंतर सोशल मीडियावर सूर्यकुमारचं कौतुक करण्यात आलं. घडलेल्या प्रकारावर सूर्यकुमारने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा