सूर्यकुमार यादवची नाबाद अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने केलेला भेदक मारा या जोरावर मुंबई इंडियन्सने RCB वर ५ गडी राखून मात करत, प्ले-ऑफसाठी आपली दावेदारी जवळपास पक्की केली आहे. अबुधाबीच्या मैदानावर झालेल्या रंगतदार सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. एकीकडे इतर फलंदाज माघारी परतत असताना सूर्यकुमारने एक बाजू लावून धरत मुंबई इंडियन्सचं आव्हान कायम राखलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा