नवी मुंबईमधील डी व्हाय पाटील स्टेडियमवर सोमवारी पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) मुंबई इंडियन्स विरुध्य कोलकाता नाइट रायडर्स सामन्यामध्ये यजमान संघाचा दारुण पराभव झालाय. हंगामाच्या सुरुवातीला सलग आठ सामने गमावल्याने मुंबईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला. मात्र, त्यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्याविरुद्ध सलग दोन विजयांची नोंद केली. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला होता. पण केकेआरविरुद्ध पुन्हा एकदा मुंबईचा खेळ फसल्याचं दिसून आलं अन् संघाचा ५२ धावांनी पराभव झाला. मुंबईचा पराभव झाला असला तरी जसप्रित बुमराहची कामगिरी चर्चेचा विषय ठरतेय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा