भारताचा रनमशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीने आरसीबीच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याच्या निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले. विराट कोहलीने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटवर आपला ठसा उमटवला आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानी आहे. यंदाची ऑरेंज कॅपही विराटच्या नावे असू शकते. आऱसीबीचा पुढील महत्त्वाचा सामना चेन्नईविरूद्ध होणार आहे, हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने आरसीबीसाठी करो या मरो असेल. पण या सामन्यापूर्वीच्या संघाच्या डिनर पार्टीमध्ये विराट नेमकं काय म्हणाला जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा