२७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. या संघामध्ये सलामीवीर ईशान किशनची निवड झालेली नाही. चांगली कामगिरी करूनही संघात स्थान न मिळाल्याने ईशान किशन नाराज झाल्याचे दिसत आहे. आशिया चषकासाठी संघ निवड झाल्यानंतर त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक भावूक स्टोरी शेअर केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा