बांगलादेश आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवार १४ डिसेंबर २०२२ रोजी चट्टोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सुरू झाला आहे. या कसोटीसाठी भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल (२२) आणि शुभमन गिल (२०) हे दोन्ही भारताचे सलामीवीर लवकर बाद झाले. कर्णधार राहुलने स्टंपवर आलेला वाइड चेंडू खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली. तर गिल पॅडल स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तैजुल इस्लामच्या चेंडूवर पायचीत होत भारताचा विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने ४५ चेंडूत ४६ धावा करत पलटवार केला, मात्र तो मेहदी हसनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा