Jay Shah and Rahul Dravid meeting for two hours: भारतीय संघाने २०१३ पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. यादरम्यान टीम इंडियाने दोन एकदिवसीय विश्वचषक, चार टी-20 विश्वचषक आणि दोन आयसीसी कसोटी विश्व चॅम्पियनशिपमध्ये निराशा केली आहे. आता भारत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. यावेळी संघाकडून ट्रॉफी उंचावण्याची अपेक्षा आहे. यासाठी भारतीय खेळाडू प्रचंड घाम गाळत आहेत. त्याचबरोबर मैदानाबाहेरही योजना आखल्या जात आहेत. या बाबतीत बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात दीर्घ चर्चा झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा