Jimmy Anderson claims India nerves : भारत आणि इंग्लंड संघांतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या असून इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यानंतर इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला, रविवारी भारताची फलंदाजीची शैली खूपच सावध दिसली. आमच्यासाठी किती मोठी धावसंख्या पुरेशी ठरेल हे भारताला माहीत नव्हते, असे तो म्हणाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा