दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिका (SA vs IND) संपली आहे. यजमानांनी कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेवरही कब्जा केला. दक्षिण आफ्रिकेने वनडे मालिकेत टीम इंडियाला ३-० असे हरवले. दक्षिण आफ्रिकेने शेवटचा सामना ४ धावांनी जिंकला. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने ६५ धावांची खेळी केली. तो संघाला विजयाकडे घेऊन जात असताना दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने त्याला बाद केले. विराट तंबूत परतल्यानंतर सामना पालटला. ही मालिका जिंकल्यानंतर केशव महाराजने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘जय श्रीराम’ म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा