Yashasvi Jaiswal KL Rahul Highest Partnership: पर्थ कसोटीतील पहिल्या डावात १५० धावांवर सर्वबाद झालेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात सलामीवीरांच्या फटकेबाजीच्या जोरावर एकही विकेट न गमावता १९७ धावा केल्या आहेत. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी १७ विकेट पडल्या. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया पहिल्या डावात अवघ्या १५० धावांत गारद झाली. यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाचा डाव १०४ धावांत गुंडाळला. यानंतर दुसऱ्या डावाची सुरूवातही भारताने जबरदस्त केली आणि जुना विक्रम मोडीत काढला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा