30 मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सध्या भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि वन-डे सामन्यांची मालिका खेळतो आहे. यानंतर भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे खेळाडूंचं व्यस्त वेळापत्रक पाहता कर्णधार विराट कोहलीने आपल्या सहकाऱ्यांना, आयपीएलदरम्यान वाईट सवयी लावून घेऊ नका अशी सक्त ताकीद दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा