मुंबईच्या संघाचा रणजी करंडक स्पर्धेत बोलबाला होता. मात्र काही काळापासून मुंबई संघाचा आलेख सातत्याने उतरता असल्याचे दिसून येत आहे. या मागे खेळाडूंनाही खराब कामगिरी याबरोबरच निवड समितीचे अपयश हेदेखील कारणीभूत आहे. त्यामुळे मुंबई रणजी संघ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या संघ निवड समितीतील सदस्यांना पदावरून दूर करण्यात यावे, यासाठीचे पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) सदस्य क्लबचे प्रतिनिधी खोदादाद याझदेगार्दी यांनी लिहीले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा