आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाकडून चमक दाखवण्याची क्षमता लाभलेले क्रिकेटपटू महाराष्ट्राच्या मातीत मोठय़ा प्रमाणात तयार झाले आहेत. मात्र या खेळाडूंच्या मागे महाराष्ट्राचा शिक्का असल्यामुळे भारतीय संघात वर्णी लागण्यासाठी त्यांची चमकदार कामगिरी हवेतच विरून जाते. दुर्दैवाने अशा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी आवश्यक असणारा कोणीही ‘कर्ता-करविता’ नाही. त्यामुळेच की काय महाराष्ट्रीय खेळाडूंकडे वलय असूनही कुजलेच गेले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा