राहुल त्रिपाठी व चिराग खुराणा यांनी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळेच महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ५ बाद २४४ धावांपर्यंत पोहोचता आले. त्याआधी राजस्थानने पहिल्या डावात ३१८ धावा केल्या.
राजस्थान संघाने ५ बाद २५८ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. त्या वेळी ते किमान ३५० धावांचा पल्ला गाठतील अशी अपेक्षा होती. मात्र महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे त्यांना ते आव्हान गाठता आले नाही. जेमतेम ३१८ धावांपर्यंत त्यांनी मजल गाठली. महाराष्ट्राकडून समद फल्ला व श्रीकांत मुंडे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा