Maharashtra Kesari 2025 Shivraj Rakshe Controversy: अहिल्यानगर येथे २ फेब्रुवारीला प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी २०२५ चा उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामना खेळवण्यात आला होता. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळने बाजी मारत मानाची गदा पटकावली. पण अंतिम फेरीदरम्यान त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात मैदान सोडल्याने त्याला विजयी घोषित करण्यात आले. पण तत्पूर्वी शिवराज राक्षेने देखील उपांत्य फेरीच्या सामन्यात पंचांच्या निर्णयाविरूद्ध मोठा वाद घातला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा