विशाखापट्टणम : सूर्यकुमार यादवला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवाला मागे सारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचे नेतृत्व करावे लागेल. विश्वचषकाच्या पराभवाला विसरणे सोपे नाही. तसेच, मालिका अवघ्या तीन दिवसांच्या अंतराने होत असल्याने सूर्यकुमारला आत्ममंथन करण्याची संधीही मिळणार नाही. मात्र, ट्वेन्टी-२० हे सूर्यकुमारचे आवडते प्रारूप असून तो या मालिकेत खेळण्यासाठी सज्ज असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा