वाट पाहूनी जीव शिणला, दिसा मागूनी दिस सरला….भारतीय हॉकी प्रेमींची अवस्था सध्या अशीच काहीशी झालेली आहे. ओडीशातील भुवनेश्वर शहरात सुरु असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताचं आव्हान अखेर काल संपुष्टात आलं. उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँडने भारतावर २-१ अशी मात करुन उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. १९७५ साली भारताने आपला पहिला आणि अखेरचा विश्वचषक जिंकला होता. एक काळ हॉकीवर आपली सत्ता गाजवणाऱ्या भारताची साधारणपणे याच कालखंडानंतर उलटी वाटचाल सुरु झाली. ध्यानचंद यांच्या काळात हक्काने सुवर्णपदक मिळवणारा भारतीय हॉकी संघ गेल्या काही वर्षांमध्ये कसाबसा ऑलिम्पिक पात्रतेची स्वप्न पाहू लागला आहे. देशातील क्रीडा संघटनांचं राजकारण, प्रशिक्षकांची सतत होणारी बदली आणि काळानुरुप खेळामध्ये न झालेले बदल या गोष्टींमुळे भारत आज हॉकीमध्ये पिछाडीवर पडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा