नवी दिल्ली : दुखापतीतून सावरल्यानंतर वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने दणक्यात पुनरागमन केले असून सरावादरम्यान अधिक वजन उचलण्याचा ती प्रयत्न करीत आहे. येत्या काही महिन्यांत कठोर सराव करून टोक्यो ऑलिम्पिकआधी २१० किलो वजन उचलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसे घडल्यास, ऑलिम्पिकआधीच विश्वविक्रम माझ्या नावावर होईल, हे ध्येय गाठणे सोपे नसले तरी त्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे, असे भारताची जागतिक सुवर्णपदक विजेती मीराबाई चानू हिने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा